फलटण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद; ५१ गावे टंचाईग्रस्त, ५ गावे व २७ वाड्यावस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा

आपलं फलटण( प्रतिनिधी)उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवल्यामुळे फलटण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गंभीर बनले आहे. यंदा उन्हाळी पावसाचा पूर्णपणे अभाव राहिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली…

You Missed

शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!
ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश
ओबीसींच्या हक्कांसाठी आता मुंबईत निर्णायक एल्गार; १ सप्टेंबरला लाखोंच्या संख्येने धडक द्या : प्रा. लक्ष्मण हाके
श्रीराम कारखाना बंद पाडण्याचा डाव खपवून घेणार नाही : राजू शेट्टी सहकारातील कारखाना सहकारातच राहिला पाहिजे; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी; शेतकरी संघटना आक्रमक होणार
error: Content is protected !!